भारताचे परराष्ट्र धोरण आणि तकलादू संरक्षण नीती
दिनांक ५ ला आपल्या शत्रूराष्ट्राने भारताच्या सीमेत ४००मीटर घुसून आमच्या ५ सैनिकांवर बेछुट गोळीबार केला. या गोळीबारात ५जवान शहीद झाले. जानेवारी १३ मध्ये तर या राष्ट्राने क्रूरतेचा कळस गाठला. आणि आमच्या दोन जवानाची शिरे कलम केली. दिनांक पाचला, सहाला, वृत्त वाहिन्यांवर या साम्बधींचे वृत्त प्रसारित होत असताना आपले संरक्षण मंत्री अंतोनी यांचे वक्तव्य प्रसिद्ध झाले. त्यात त्यांनी शत्रुराष्ट्राच्या सैन्याचा गणवेश घालून हल्ला केला गेल्याचे म्हटल्याचे प्रसिद्ध झाले. आज दिवसभर या बाबतील्या बातम्या वृत्त वाहिन्या दाखवीत होत्या. त्यात विरोधी पक्ष संरक्षण मंत्र्याच्या वक्तव्यावर तुटून पडल्याचे दाखवत होते. नक्की विरोधी पक्षाचा विरोध कशाकरता होता हे कळलेच नाही. ठीक आहे, संरक्षण मंत्र्यांनी एक विवादास्पद विधान केले. पण विरोधी पक्षही या हल्ल्याच्या बाबतीत सरकारने काय केले ते सरकारला विचारायला तयार असल्याचे दिसत नव्हते, गेल्या एका वर्षात पाकिस्तानने सत्तावन्न वेळा भारताच्या सीमेवर घुसखोरी केल्याचे विधान संरक्षण मंत्र्यांनी लोकसभेत केले. पण सरकारने त्याच्या प्रत्युतरात काय कारवाई केली हे मात्र न संरक्षण मंत्र्यांनी सांगितले, न आपले मंद मौन मोहन सिंग यांनी आपले मौन तोडले. जानेवारीत ज्या दोन जवानांचे शीर कापल्याची घटना साधी सुधी नव्हती. ते भारताच्या सार्वभौमत्वाला आव्हान होते. हैद्राबाद मध्ये ओवेसी जे काही बरळला ते उगीच नव्हते. त्याच्या मागे आपले केंद्र सरकार नपुंसक, नालायक आणि लाळघोटे असल्याची खात्री या ओवेसी नावाच्या सैतानाला होती हे तितकेच खरे. काय उपडले त्या ओवेसीचे केंद्राने, आजही तो हैदराबाद मध्ये उजळमाथ्याने फिरतोच आहे. जर ऐशी कोटी हिंदू जर एकत्र आले तर मुसिम समाजाचे नावनिशाणहि राहणार नाही हे सांगायची ताकद एकाही माईच्या लाल मध्ये नव्हती हे खरे आहे .
देशाला नेम्भळट, नालायक,नपुंसक, सरकार तेव्हाच मिळते जेव्हा जनता मूर्ख, बावळट आणि स्वार्थी असते, असे चाणक्य म्हणून गेला आहे .आणि आपला देश त्याचे साक्षात उदाहरण आहे. बेशरमासारखा आपला संरक्षण मंत्री संसदेत सांगतो, "आम्ही योग्य ती कारवाई करत आहोत या हल्ल्याचा आम्ही तीव्र निषेध करतो" या पेक्षा दुर्दैवाची गोष्ट काय असू शकेल? चारशे मीटर पर्यंत हे पाकडे भारतीय हद्दीच्या आत घुसतातच कसे ? आपल्या पांच जवानांना मारतात आणि आमचे संरक्षण मंत्री याचा तीव्र निषेध करतात. जणू पाकिस्तान यांच्या निषेधाने घाबरून जाइल असा समज या सरकारचा झाला आहे कि काय असे वाटू लागले आहे.
एक दुसरा प्रश्न या सर्व बाबीत उभा राहतो आहे या प्रश्नावर सरकार आणि विरोधी पक्ष यांची मिलीभगत आहे कि काय याची शंका यावी यासारखे आज विरोधी पक्षाचे वर्तन होते. सरकारने कोणता निर्णय घेतला, काय कारवाई करावयाचे ठरवले याबद्दल एकही शब्द न काढता फक्त संरक्षण मंत्र्यांच्या वक्तव्यावर वादळ उठवणे हाच अजेंडा विरोधी पक्षाने उचलला.
"तुम एक मारोगे तो हम दस मारेंगे" याच्या ऐवजी निषेध खालीत्यांचे किती कागद हे सरकार वाया घालवणार आहे हे आता सरकारने सांगून टाकावे. एका अनधिकृत सूत्राच्या माहितीनुसार जानेवारीत घडलेल्या प्रसंगानंतर भारतीय सेनेला जर सीमित हल्ल्याचे आप्शन दिले गेले असते तर कदाचित त्यानंतर पाकडेच नव्हे त्या देशात राहणाऱ्या चावर्या कुत्र्यांच्या कारवायांना लगाम बसला असता. पण आंतरराष्ट्रीय कारण पुढे करून एका समाज विशेषाची दाढी कुर्वालानार्या या सरकारच्या हातून देशाचे संरक्षण होईल हे अशक्य आहे. देशाच्या समोर राजकारण नाही, फक्त देश हा फंडा आता सामान्य जनतेने आपल्या मनात जागवल्याशिवाय या देशाचे भले होणार नाही हेहि तेव्हडेच खर ........
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा